भारताचा पाकिस्तानवर हवाई हल्ला, 9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त ; ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत मोठी कारवाई 

नवी दिल्ली :  जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात  भारतातील 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने शेजारी देशासह सुरू असलेल्या या तणावादरम्यान बुधवारी मध्यरात्री (7 मे) पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. भारताने पाकिस्तानवर केलेल्या या हवाई हल्ल्यात नाव दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले आहे. 

नवी दिल्ली :  जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात  भारतातील 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने शेजारी देशासह सुरू असलेल्या या तणावादरम्यान बुधवारी मध्यरात्री (7 मे) पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. भारताने पाकिस्तानवर केलेल्या या हवाई हल्ल्यात नाव दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले आहे. 

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. ही तीच ठिकाणे आहेत जिथून भारतावर दहशतवादी हल्ले करण्याचे निर्देश दिले गेले होते.

तिन्ही सैन्य दलांच जॉइंट ऑपरेशन

भारताने बुधवारी रात्री 1.30 वाजता POK आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. थेट एअर स्ट्राइक केला. हे तिन्ही सैन्य दलांच जॉइंट ऑपरेशन होतं.  भारताची गुप्तचर यंत्रणा RAW ने सर्व टार्गेटस निवडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

इंटरनॅशनल बॉर्डरपासून किती लांब आहेत? 

बहावलपुर : हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर आहे. इथे जैश-ए-मोहम्मदच मुख्यालय आहे. भारतीय सैन्य दलाच्या कारवाईत हे उद्धवस्त झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »